शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
आजच्या कापूस बाजार भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. अद्याप 50% पेक्षा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. गेल्या 10 ते 150दिवसांत 1200 ते 1500 रुपयांच्या दरम्यान प्रती क्विंटल कापसाच्या भावात घसरण झालेली आहे. हे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. ज्यांचं जळत त्याला कळतं म्हणी प्रमाणे शेतकऱ्यांवर ही खूप वाईट वेळ आलेली आहे.
बाजारपेठ. आजचे दर
माजलगाव 6900
धारूर 6800
भोपा 6900
गेवराई 6850
टीप:- वरील कापसाचे बाजार भाव हे सध्याच्या चालू घडामोडी वर आधारित आहेत. कापूस बाजार भावात चढउतार देखील होऊ शकतो.
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.